

Nanded News
esakal
नांदेड: ‘स्वच्छ शहर, सुरक्षित आरोग्य’ अशा घोषणा झळकत असताना प्रत्यक्षात शहरातील रेल्वेस्थानक, बसस्थानक आणि प्रमुख चौकांमध्ये उघड्यावर सुरू असलेली अन्नविक्री आरोग्य व्यवस्थेच्या अपयशाची जिवंत साक्ष ठरत आहे.
धूर, धूळ, कचरा आणि माशांच्या गराड्यात मांडलेले खाद्यपदार्थ पाहूनही प्रशासनाची झोप उडत नाही, हीच सर्वांत मोठी शोकांतिका आहे.