Prakash Ambedkar : 'महाराष्ट्रात चोरांचं सरकार सत्तेत, भल्याचं सरकार हवं असेल तर..'; ओबीसी महामोर्चात प्रकाश आंबेडकरांची महायुतीवर टीका

Prakash Ambedkar Slams Maharashtra Government During OBC Elgar Morcha : नांदेडमधील ओबीसी एल्गार मोर्चात प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करत “धर्म संकटात नाही, पण आरक्षण संकटात आहे” असा इशारा दिला.
Prakash Ambedkar

Prakash Ambedkar

esakal

Updated on

नांदेड : महाराष्ट्रात सध्या चोरांचे सरकार सत्तेत आहे. तुम्हाला भल्याचे सरकार हवे असेल तर स्वतः सत्तेवर या. ‘धर्म संकटात नाही, पण तुमचे आरक्षण संकटात आले आहे. धर्माच्या नावाने जे राजकारण सुरू आहे, त्यामुळे अमेरिका, इंग्लंड, फ्रान्ससारख्या देशांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे,’ अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com