Sangli: नित्य अभिवादनाने 'राजमाते'ची त्रिशताब्दी जयंती; महाराष्टात पहिला उपक्रम सांगलीत, चरित्र पारायनाने होणार विचारांचा जागर

Ahilyabai Holkar: अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त सांगलीत सुरु झालेला ३६५ दिवसांचा ‘नित्य अभिवादन’ उपक्रम महाराष्ट्रात एकमेव ठरत असून, या माध्यमातून त्यांच्या कार्यतत्परतेचा आणि दानशूरतेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
Sangli

Sangli

sakal

Updated on

कर्तुतत्वान, धाडसी, दानशूर व धर्मपरायण महाराणी म्हणून अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास सर्वश्रुत आहे. धाडस, दूरदृष्टी, त्यागी वृत्ती या गुणांच्या आधारे त्यांनी राजसत्तेचे आदर्श नेतृत्व केले. त्यांच्या 300 व्या जयंतीचे औचित्य साधत सांगलीत एक आगळा वेगळा उपक्रम सुरु आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com