Agricultural Loan Dues : आशेने थकबाकीचा बोजा वाढला; राज्यात २० लाख शेतकऱ्यांचे कर्ज भरण्याकडे दुर्लक्ष; ३१ हजार कोटी रुपये थकीत

Total Farm Loan Pending in Maharashtra : महाराष्ट्रातील २० लाख शेतकऱ्यांकडे ३१ हजार कोटींच्या थकबाकीची जबाबदारी असून, कर्जमाफीच्या आशेने शेतकरी कर्ज भरणे टाळत असल्याने खरीप हंगामात पतपुरवठा ठप्प झाल्याची गंभीर स्थिती आहे.
Maharashtra Farmers
Maharashtra Farmer Loan Scheme Updatesesakal
Updated on

सोलापूर : राज्यातील २० लाख ३७ हजार २१० शेतकऱ्यांकडे बॅंकांची ३१ हजार २५४ कोटींची थकबाकी असल्याची बाब राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या अहवालातून समोर आली आहे. त्यात बीड, जालना, बुलडाणा, नांदेड, परभणी व यवतमाळ या जिल्ह्यांतील दीड लाख ते सव्वादोन लाखांपर्यंत शेतकऱ्यांवर सर्वांत जास्त बोजा आहे. सरकारकडून कर्जमाफीची आशा असल्याने शेतकरी सध्या बॅंकांची थकबाकी भरत नसल्याची स्थिती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com