कोल्हापुरातून होणार तब्बल 54 हजार टन साखर निर्यात; केंद्र सरकारकडून कारखानानिहाय कोटा जाहीर, महाराष्ट्राच्या वाट्याला किती साखर?

Central Government Sugar Factory : केंद्र सरकारने (Central Government) निर्यातीसाठी जाहीर केलेल्या दहा लाख टन साखरेपैकी महाराष्ट्राच्या वाट्याला तब्बल पावणेचार लाख टन साखर उपलब्ध झाली आहे.
Central Government Sugar Factory
Central Government Sugar Factoryesakal
Updated on
Summary

निर्यात साखरेपैकी कोल्हापुरातील २० कारखान्यांना मिळून ५४ हजार ५९८ टन, तर सांगली जिल्ह्यातील ११ कारखान्यांना ३० हजार ३८५ टन साखर निर्यातीचा कोटा मिळाला आहे.

कोल्हापूर : केंद्र सरकारने (Central Government) निर्यातीसाठी जाहीर केलेल्या दहा लाख टन साखरेपैकी महाराष्ट्राच्या वाट्याला तब्बल पावणेचार लाख टन साखर उपलब्ध झाली आहे. केंद्र सरकारने देशभरातील कारखानानिहाय (Sugar Factory) हा कोटा जाहीर केला. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत ही साखर निर्यात करणे बंधनकारक असल्याचे या संदर्भात काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com