Water Distribution : ‘बंदिस्त पाणी वितरण प्रणाली शेतकऱ्यांच्या मुळावर; परिसरातील शेती आली संकटात; जमिनीत पाणी मुरत नसल्याने जलस्रोत आटले

Groundwater Crisis : ताकारी उपसा योजनेने २५ वर्षे परिसराला सुजलाम-सुफलाम केले. पण यंदा ‘बंदिस्त वितरण प्रणाली’मुळे शेतकऱ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कालव्यांमधून जमिनीत मुरणारे पाणी थांबल्याने भूजल पातळी कोसळली, विहिरी आटल्या आणि शेती संकटात सापडली.
Grounwater issue 

Grounwater issue 

sakal

Updated on

वांगी : मागील २५ वर्षांपासून सुरळीत सुरू असलेल्या आणि लाभक्षेत्राला सुजलाम-सुफलाम करणाऱ्या ताकारी उपसा योजनाच्या सिंचनक्षेत्रावर यंदापासून ‘बंदिस्त वितरण प्रणाली’चे सावट दिसू लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com