Chandoli Dam : ‘वारणा उद्भव’वर प्रश्नचिन्ह; नैसर्गिक उताराने चांदोलीचे पाणी सांगलीत आणण्याचा ठोस प्रस्ताव

Pollution Crisis : कृष्णा आणि वारणा नद्यांचे वाढते प्रदूषण, दरवर्षी होणारी मासेमारीची हानी आणि रासायनिक खतांमुळे वाढलेला भूजलप्रदूषणाचा धोका या साऱ्यांच्या पार्श्वभूमीवर सांगली, आष्टा, ईश्वरपूर आणि शिराळा शहरांसाठी थेट चांदोली धरणातून शुद्ध पाणी देण्याचा प्रस्ताव पुन्हा चर्चेत आला आहे.
A proposal suggests supplying clean drinking water

A proposal suggests supplying clean drinking water

sakal

Updated on

सांगली : सुमारे वीस वर्षांपूर्वी सांगलीचे तत्कालीन आमदार मदन पाटील यांनी वारणा उद्‍भव योजनेचा प्रस्ताव मांडला. शेरीनाल्याच्या प्रश्‍नावर त्यांनी शोधलेला तो रामबाण उपाय होता. आता दोन दशकांनंतर कृष्णा-वारणेची स्थिती काय? आजूबाजूच्या शहरांनी काय केलेय? एकीकडे शेरीनाला योजनेवर शंभर कोटींच्या खर्चाच्या योजना आखायच्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com