

Eshwarpur Election Campaign
sakal
ईश्वरपूर : ‘‘शहराचा सर्वांगीण विकास साधायचा असल्यास नगराध्यक्ष आपल्या विचारांचा असणे गरजेचे आहे. शहराचा विकास होण्यासाठी आपली सत्ता येणे गरजेचे आहे. केंद्रात व राज्यात आपलीच सत्ता असल्याने निधीची कामतरता भासणार नाही. त्यासाठी भाजप व मित्रपक्षाच्या उमेदवारांना विजयी करा,’’ असे आवाहन विश्वनाथ डांगे यांनी केले.