Sangli Politics : ईश्वरपूरच्या विकासाचा बिगुल वाजला! विश्वनाथ डांगेंची ठाम ग्वाही – ‘निधी कमी पडू देणार नाही!’

Eshwarpur Election Campaign : शहराचा सर्वांगीण विकास साधायचा असल्यास नगराध्यक्ष आपल्या विचारांचा असणे गरजेचे आहे. शहराचा विकास होण्यासाठी आपली सत्ता येणे गरजेचे आहे. केंद्रात व राज्यात आपलीच सत्ता असल्याने निधीची कामतरता भासणार नाही.
Eshwarpur Election Campaign

Eshwarpur Election Campaign

sakal

Updated on

ईश्वरपूर : ‘‘शहराचा सर्वांगीण विकास साधायचा असल्यास नगराध्यक्ष आपल्या विचारांचा असणे गरजेचे आहे. शहराचा विकास होण्यासाठी आपली सत्ता येणे गरजेचे आहे. केंद्रात व राज्यात आपलीच सत्ता असल्याने निधीची कामतरता भासणार नाही. त्यासाठी भाजप व मित्रपक्षाच्या उमेदवारांना विजयी करा,’’ असे आवाहन विश्वनाथ डांगे यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com