उसाच्या फडाला आग लागून शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; कुटुंबातील सदस्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण..

Nandgad Police Station Case : ऊस जळत असल्याचे पाहून तुकाराम पवार तातडीने लागलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असताना ते गुदमरले आणि बघता बघता त्यांचा होरपळून मृत्यू झाला.
Nandgad Police Station Case
Nandgad Police Station Caseesakal
Updated on
Summary

याबाबत नंदगड पोलिस ठाण्याला (Nandgad Police Station) माहिती दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले.

खानापूर : तालुक्यातील कारलगा येथील बियाण्याकरिता ठेवलेल्या उसाला आग लागल्याने शेतकऱ्याचा (Farmers) होरपळून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. १३) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव तुकाराम रवळू पवार वय (७५) (रा. कारलगा) असे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com