Farmer loan waiver Maharashtra : शेतकरी कर्जमाफी आचारसंहितेत अडकणार का? पूर्वतयारी अंतिम टप्प्यात, चंद्रकांत पाटलांनी गुपीत फोडलं

Maharashtra farmer loan waiver news : महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. मात्र आचारसंहितेमुळे हा निर्णय अडकणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.
Farmer loan waiver Maharashtra statement chandrakant patil

Farmer loan waiver Maharashtra statement chandrakant patil

esakal

Updated on

Chandrakant Patil statement : शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठीची पूर्वतयारी जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद निवडणूक आचारसंहिता त्यात आडवी येऊ नये, यासाठी निवडणूक विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. ३० जूनपर्यंत कर्जमाफी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com