अन्नदात्या शेतकऱ्यांसाठी ‘अन्नत्याग’ आंदोलन; शेतीमालाला हमीभाव मिळाल्याशिवाय शेतकरी वाचणार नाही - रघुनाथ पाटील

Farmer Suicides : देशाचा अन्नदाता असलेला शेतकरी आज मोठ्या संकटातून जात आहे. वाढते कर्ज, शेतीमालाला न मिळणारा योग्य दर आणि आत्महत्यांचे वाढते प्रमाण यामुळे शेतकऱ्यांची स्थिती गंभीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर ईश्वरपूर येथे शेतकरी संघटनेने ‘अन्नत्याग’ आंदोलन
demanding fair MSP and relief

demanding fair MSP and relief

sakal

Updated on

ईश्वरपूर : शेतकऱ्यांवर वाढत चाललेला कर्जाचा बोजा हा सरकारी धोरणांचा परिणाम असून, शेतीमालाला हमीभाव मिळण्याची प्रभावी व्यवस्था नसल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. या मुद्द्यावर कोणताही राजकीय पक्ष ठामपणे बोलत नसल्याची खंत व्यक्त करत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत, असे मत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी मांडले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com