

demanding fair MSP and relief
sakal
ईश्वरपूर : शेतकऱ्यांवर वाढत चाललेला कर्जाचा बोजा हा सरकारी धोरणांचा परिणाम असून, शेतीमालाला हमीभाव मिळण्याची प्रभावी व्यवस्था नसल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. या मुद्द्यावर कोणताही राजकीय पक्ष ठामपणे बोलत नसल्याची खंत व्यक्त करत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत, असे मत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी मांडले.