sugarcane farmers : दहा साखर कारखान्यांकडे २८० कोटी थकीत; एफआरपीसाठी शेतकरी प्रतीक्षेत

sugar factory : जिल्ह्यातील दहा साखर कारखान्यांकडे तब्बल २८० कोटी रुपयांची एफआरपी थकबाकी असल्याचे समोर आले आहे. नोटिशी दिल्यानंतर काही कारखान्यांनी थोडी रक्कम अदा केली
agriculture payment

agriculture payment

sakal

Updated on

सांगली : जिल्ह्यातील यंदाचा गळीत हंगाम आटोपला आहे. यंदाच्या हंगामात सोळा साखर कारखान्यांनी गाळप केले आहे. यापैकी सहा साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस बिले जमा केली आहेत, तर दहा साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांचे तब्बल २८० कोटी ७३ लाख रुपयांची ‘एफआरपी’ थकीत आहे. त्यामुळे शेतकरी बिलाची प्रतीक्षा करू लागला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com