Harshal Patil: वडिलांना काय सांगू? हर्षल जीवन संपवण्यापूर्वी मित्रांना काय बोलायचा? सरकारवर बिलं थकवल्याचा आरोप खरा आहे का?

Harshal Patil Ends Life Over Unpaid Bills: Jal Jeevan Mission Payment Delays Spark Public Outrage in Maharashtra : जलजीवन योजनेतील थकलेल्या 1.4 कोटींच्या बिलांमुळे सांगलीच्या अभियंता हर्षल पाटीलने आत्महत्या केली; शासनाच्या दुर्लक्षामुळे संताप!
Harshal Patil
Engineer Harshal Patil, who worked on the Jal Jeevan Mission in Sangli, tragically ended his life after government failed to clear 1.4 crore dues for over a yearesakal
Updated on

"वडिलांना काय सांगू?" हे शेवटचं वाक्य… आणि नंतर सन्नाट्यात बुडालेलं एक गाव… एक कुटुंब… आणि शून्यात हरवलेली एक तीन वर्षांची चिमुरडी.... सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातलं तांदूळवाडी… इथे हर्षल अशोक पाटील नावाच्या ३९ वर्षांच्या अभियंत्याने गळफास घेऊन जीवन संपवलं. त्याच्या शेवटच्या शब्दांमध्ये होता एक आक्रोश… "शासन पैसे देत नाही… वडिलांना काय सांगू? असं तो मित्रांना म्हणायचा...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com