Jayant Patil: अहिल्यादेवींकडून रयतेच्या हिताचा कारभार : आमदार जयंत पाटील; इस्लामपुरात अभिवादन

Sangli News : ‘३०० वर्षांपूर्वी दळणवळणाची साधने तोकडी असताना राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी देशातील १२ जोतिर्लिंगांचा जीर्णोद्धार केला. घाट व मंदिरे बांधली. केवळ आपल्या राज्यात नव्हे, तर अन्य राज्यांत जाऊनही कामे केली आहेत.
Jayant Patil
Jayant Patilsakal
Updated on

इस्लामपूर : ‘‘राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी कोणत्याही बाह्यशक्तींना कधी जुमानले नाही. त्यांनी मोठ्या हिमतीने रयतेच्या हिताचा कारभार केला आहे,’’ अशी भावना माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra politics latest Jayant Patil statement
Jayant Patil and Devendra Fadnavis kolhapur plane tour
Ahilyabai Holkar Karjmukti Yojana 2026 beneficiary list released for 3266 farmers in Junnar
Jayant Patil  devendraFadnavis meeting
Marathi News Esakal
www.esakal.com