

Jayant Patil Appeals
sakal
ईश्वरपूर : ‘‘शेवटच्या दोन दिवसांत आपण काहीही करू शकतो, या मानसिकतेत विरोधी मंडळी आहेत. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणास दिलेल्या लाखमोलाच्या मताच्या अधिकाराचा योग्य वापर करून नगरपालिकेत परिवर्तन घडवा,’’ असे आवाहन माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी केले.