Sangli Water Crisis : अशुद्ध पाण्याने किल्लेमच्छिंडगडचे नागरीक त्रस्त; किडनी स्टोनचा धोका वाढतोय!

Impure Water : किल्लेमच्छिंद्रगडमध्ये अशुद्ध आणि क्षारयुक्त पाण्यामुळे नागरिकांना किडनी स्टोनसह अनेक आजारांचा धोका वाढला आहे. पाणीपुरवठ्याची ४.३० कोटींची योजना पाच वर्षांपासून रेंगाळल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
Residents of Killemachhindragad Troubled by Impure Drinking Water

Residents of Killemachhindragad Troubled by Impure Drinking Water

Sakal

Updated on

किल्लेमच्छिंद्रगड: गेल्या पाच वर्षांपासून शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या समस्येशी झगडणाऱ्या किल्लेमच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथील नागरिकांसाठी आणखी एक धोका निर्माण झाला आहे. पाण्यात मोठ्या प्रमाणात अशुद्धता, क्षार असल्याने किडनी स्टोनचा धोका वाढला आहे. या समस्येला तोंड देण्यासाठी ४ कोटी ३० लाख रुपयांची योजना राबविली जात असली तरी योजनेचे काम गेली पाच वर्षे होऊन गेली तरी संथगतीनेच सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com