Kolhapur Election : भाजपविरोधात लढण्याची ताकदच नाही; महाविकास आघाडीवर प्रकाश आंबेडकरांची जोरदार टीका

Prakash Ambedkar alleges : भाजप छोटे-मोठे राजकीय पक्ष संपवून एकतर्फी सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला.ईडी आणि केंद्रीय यंत्रणांच्या दबावामुळे महाविकास आघाडी सरकारला प्रश्न विचारण्याचे धाडस करत नसल्याची टीका.
Prakash Ambedkar alleges

Prakash Ambedkar alleges

sakal

Updated on

कोल्हापूर : अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात भाजपशी सर्वाधिक इमानदार कोण, याची स्पर्धा लागली आहे. राजकीय पक्षांना कमकुवत करणे आणि त्यांना संपवणे हेच भाजपचे धोरण आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com