Kolhapur News : वारंवार स्मरणपत्रे पाठवूनही येईना जाग; विद्यार्थ्यांची माहिती देण्यास महाविद्यालयांची टाळाटाळ

पहिले पत्र पाठविल्यानंतर दोन ते अडीच महिने उलटल्याशिवाय अधिविभाग, महाविद्यालयांकडून महितीच दिली जात नाही. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील संलग्नित पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांकडून शिवाजी विद्यापीठाला त्यांच्याकडील विद्यार्थ्यांची माहिती देण्यास टाळाटाळ होत आहे.
kolhapur
kolhapur sakal
Updated on

-संतोष मिठारी

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील संलग्नित पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांकडून शिवाजी विद्यापीठाला त्यांच्याकडील विद्यार्थ्यांची माहिती देण्यास टाळाटाळ होत आहे. महिन्याभरापूर्वी विद्यापीठाच्या सांख्यिकी विभागाने पत्र पाठवूनही २९९ पैकी ६१ महाविद्यालयांनी आजअखेर माहिती सादर केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com