Farmers remain pending : पूरग्रस्त १८ हजार शेतकऱ्यांचे ११ कोटी थकले; ई केवायसी नसल्याचा परिणाम

Kolhapur News : महसूल व वन विभागाकडून शासन निर्णयानुसार ३० सप्टेंबर २०२४ ला एक लाख ६२ हजार ८०५ बाधित शेतकऱ्यांना १२२ कोटी २४ लाख इतका निधी मंजूर झाला होता. त्यापैकी ५७ हजार ७७४ बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी प्रणालीद्वारे ५१ कोटी ९ लाख रक्कम जमा झाली आहे, तर पूर नुकसानग्रस्त १८ हजार ५ बाधित शेतकऱ्यांची ई केवायसी नसल्यामुळे ११ कोटी ५९ लाख रुपये भरपाईची रक्कम प्रलंबित आहे.
Farmers
FarmersSakal
Updated on

-कुंडलिक पाटील

कुडित्रे : जिल्ह्यात जुलै २०२४ या कालावधीमध्ये अतिवृष्टी, पूर व गारपीट जोरात झाली. यामुळे शेती पिके व फळ पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानीचा अहवाल शासनास सादर केला होता. त्यानुसार महसूल व वन विभागाकडून शासन निर्णयानुसार ३० सप्टेंबर २०२४ ला एक लाख ६२ हजार ८०५ बाधित शेतकऱ्यांना १२२ कोटी २४ लाख इतका निधी मंजूर झाला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com