Kolhapur News : वन्यजीव- माणूस वर्षानुवर्षे संघर्षाच्या फेऱ्यांत; वन्यजीवांचे भ्रमण मार्ग उद्‌ध्वस्त

वर्षभरात वन्यजीवांनी शेतीचे केलेले नुकसान कोट्यवधीच्या घरात आहे. त्या मोबदल्यात वनविभागाकडून मिळणारी रक्कम कमी आहे. त्यामुळे आता जंगलाच्या आसपास असणाऱ्या गावांत वन्यजीवांच्या बद्दल संताप निर्माण होत आहे.
Encroachment and development destroy age-old wildlife migration paths, deepening the human-wildlife conflict.
Encroachment and development destroy age-old wildlife migration paths, deepening the human-wildlife conflict.esakal
Updated on

ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर : वन्यजीव आणि माणूस एकेकाळी एकत्र जीवन जगत होते. मात्र आता वन्यजीव मानवी वस्तीत घुसू लागले आहेत. शेतीचे नुकसान करू लागले आहेत. त्यांच्या हल्ल्यात ग्रामस्थ जखमी होत आहेत. याचे मुख्य कारण वन्यजीवांचे भ्रमणमार्ग नष्ट होत आहेत. त्यांच्या प्रजननाच्या जागा सुरक्षित राहिल्या नाहीत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com