Ichalkranji City : धुराचे लोट, दुर्गंधी आणि आजारांचा विळखा; आसरानगरचा कचरा डेपो अजून किती जीव घेणार?

Ichalkaranji Garbage Depot Crisis : इचलकरंजीत दररोज निर्माण होणाऱ्या ११० टन घनकचऱ्यामुळे आसरानगर परिसरातील नागरिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे.कचरा डेपो स्थलांतराची मागणी वर्षानुवर्षे प्रलंबित असून नव्या सभागृहासमोर मोठे आव्हान उभे आहे.
Ichalkaranji Garbage Depot Crisis

Ichalkaranji Garbage Depot Crisis

sakal

Updated on

इचलकरंजी : इचलकरंजी शहरात दररोज सुमारे १०० ते ११० टन घनकचऱ्याची निर्मिती होते. हा घनकचरा आसरानगरमधील डेपोवर टाकला जातो. येथे वर्षानुवर्षे साचलेल्या घनकचऱ्याचा डोंगर आहे. या परिसरातच मोठी नागरी वस्ती आहे. घनकचऱ्याला सतत आग लागत असल्यामुळे परिसरात धुराचे लोट पसरतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com