Industrial Wastewater : पंचगंगा प्रदूषणावर प्रशासनाचा इशारा; प्रक्रिया न करता पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई

Ichalkarnji water cerisis : पंचगंगा नदीतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील औद्योगिक सांडपाण्यावर प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. सांडपाणी शंभर टक्के प्रक्रिया करूनच सोडण्याचे आदेश देत, १५ दिवसांत कार्यवाही न झाल्यास कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
industrial wastewater pollution affecting

industrial wastewater pollution affecting

sakal

Updated on

इचलकरंजी : औद्योगिक क्षेत्रातून निघणारे सांडपाणी सीईटीपी प्रकल्पातून शंभर टक्के प्रक्रिया करूनच सोडावे. तसेच हे पाणी नदी-ओढ्यांत न सोडता अन्यत्र वापरावे. १५ दिवसांत सांडपाण्याबाबत आवश्यक कार्यवाही न झाल्यास संबंधित घटकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com