Ichalkaranji Election : इचलकरंजीचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार; मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही, चंद्रकांत पाटीलांचा दावा

Water Issue & Development : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नियोजनातून इचलकरंजीतील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचा विश्वास, महिलांचे आर्थिक, सामाजिक व मानसिक सक्षमीकरण हेच महायुती सरकारचे मुख्य धोरण
Minister Chandrakant Patil addressing development plans for Ichalkaranji city.

Minister Chandrakant Patil addressing development plans for Ichalkaranji city.

sakal

Updated on

इचलकरंजी : इचलकरंजीतील लोकांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्वाही दिली आहे. त्यांनी नियोजन करण्यास सुरुवात केली असून, लवकरच त्याबाबत ते तोडगा निघून पाणी प्रश्न कायमस्वरूपी संपेल, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com