Kolhapur Jaltirth : हजारो हात राबले, २६ टन कचऱ्याचा उठाव; ‘जलतीर्थ कोल्हापूर’, शहरवासीय, सामाजिक संस्थांसह महापालिकेचे ४५० कर्मचारी सहभागी

Cleanliness Drive : कोल्हापूरकरांनी पुन्हा एकदा सामूहिक शक्तीचे दर्शन घडवले. ‘जलतीर्थ कोल्हापूर’ स्वच्छता मोहिमेत हजारो हात दोन तास अविरत राबले आणि तब्बल २६ टन कचऱ्याचा उठाव करण्यात यश आले.
muncipal corporation

muncipal corporation

sakal

Updated on

कोल्हापूर : ‘जलतीर्थ कोल्हापूर’ मोहिमेत विविध जलस्त्रोतांमधील, तसेच परिसरातील स्वच्छतेसाठी आज सकाळी दोन तास राबलेल्या हजारो हातांच्या माध्यमातून तब्बल २६ टन कचऱ्याचा उठाव झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com