Kolhapur City : वाहतूक कोंडीसाठी रिक्षाच जबाबदार? महापालिकेच्या निर्णयावर संघटनांचा सवाल

Three Rickshaw Stands : कोल्हापूर शहरातील वाढत्या मागणी केल्यानुसार ४५ थांब्यांपैकी केवळ तीनच मंजूर झाल्याने रिक्षा संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, महापालिका व आरटीओच्या धोरणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Auto rickshaw drivers protest over limited approval of rickshaw stands in Kolhapur.

Auto rickshaw drivers protest over limited approval of rickshaw stands in Kolhapur.

sakal

Updated on

कोल्हापूर : शहरात मागणी केलेल्या ४५ रिक्षा थांब्यांपैकी केवळ तीनच थांब्यांना मंजुरी दिल्याने रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. वाहतुकीस अडथळा होतो म्हणून थांब्यांना मंजुरी नाकारण्याचे कारण काय, असा प्रश्‍न उपस्थित केला. महापालिकेने थांब्यांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com