Kolhapur E-Waste : ८७५ टन ई-कचरा थेट भंगारात; कोल्हापूरकरांच्या आरोग्यावर वाढता संकटाचा विळखा

E-Waste Crisis : डिजिटल युगात स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही आणि घरगुती इलेक्ट्रॉनिक्सचा वापर झपाट्याने वाढतो आहे; पण त्यातून निर्माण होणारा ई-कचरा कोल्हापूरकरांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका ठरत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी सुमारे १,००० टन ई-वेस्ट तयार होतो,
Improperly dumped electronic waste

Improperly dumped electronic waste

sakal

Updated on

एकीकडे खराब झालेले स्मार्ट फोन, मोबाईल, लॅपटॉप आणि त्याचे सुटे भाग, चार्जर, केबल, की-पॅड, माऊस, स्मार्ट टी. व्ही., फ्रीज, वॉशिंग मशीन, अशा विविध इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटचा वापर जसा वेगाने वाढत आहे आणि दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक्स कचरा (ई-वेस्ट) निर्माण होण्याचे कोल्हापुरातील प्रमाणदेखील वर्षागणिक वाढत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com