Kolhapur Water Update : नऊ नद्यांवरील उपसाबंदी शिथिल; 'इरिगेशन फेडरेशन'च्या मागणीनंतर 'जलसंपदा'चा निर्णय, पाहा तुमच्या भागातील नदीचा समावेश आहे का?

Why Farmers Demanded Removal of Irrigation Restrictions : उन्हाच्या तीव्रतेमुळे पिके वाळू लागल्याने कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी उपसाबंदी उठवण्याची मागणी केली. त्यानंतर दूधगंगा वगळता नऊ नद्यांवरील उपसाबंदी तीन दिवसांसाठी शिथिल करण्यात आली.
Kolhapur irrigation ban relaxation for farmers

Kolhapur irrigation ban relaxation for farmers

esakal

Updated on

कोल्हापूर : उन्हाच्या तडाख्याने शेती पिके वाळत आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे, तेथे नद्यांवरील उपसाबंदी उठवावी, अशी आक्रमक मागणी राज्य इरिगेशन फेडरेशनच्या शिष्टमंडळाने (irrigation ban relaxation) केली. त्यानंतर जलसंपदा विभागाकडून दूधगंगा वगळता नऊ नद्यांवरील उपसाबंदी तीन दिवस शिथिल करण्याचा निर्णय घेतला.

Loading content, please wait...

Related Stories

Sangli flood risk due to Almatti Dam
Radhanagari Dam 100 percent full
Radhanagari Dam 97 percent full update
Kolhapur flood situation latest news today
Marathi News Esakal
www.esakal.com