Kolhapur–Mumbai : प्रवासी वाढले, गाड्या कमीच; कोल्हापूर–मुंबई मार्गावर रेल्वेची टंचाई तीव्र, प्रवाशांकडून होतीय नव्या रेल्वे मागणी

कोल्हापूर–मुंबई हा राज्यातील अत्यंत महत्त्वाचा रेल्वे मार्ग असून, दररोज शेकडो प्रवासी या मार्गावर प्रवास करतात. मात्र सुटी विशेष रेल्वेही हाऊसफुल्ल ठरत असल्याने नियमित नवीन गाड्यांची नितांत गरज अधोरेखित झाली आहे.
Passengers crowd Kolhapur–Mumbai holiday special trains running housefull.

Passengers crowd Kolhapur–Mumbai holiday special trains running housefull.

sakal

Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर- मुंबई मार्गावर सोडण्यात आलेल्या सुटी विशेष रेल्वे गाड्या येता–जाता हाऊसफुल्ल ठरत आहेत. या मार्गावर प्रवाशांचा कायमच तुडुंब प्रतिसाद असतो. त्यामुळे कोल्हापूर-मुंबई मार्गावर नवीन रेल्वे गाड्या वाढविण्यासाठी स्थानिक खासदारांनी तातडीने पाठपुरावा करावा, जेणेकरून येणाऱ्या रेल्वे बजेटमध्ये त्यासाठी तरतूद होईल, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com