

Kolhapur Municipal Corporation
sakal
कोल्हापूर : अधिकारी जाग्यावर नसतात, अनेकांना कागदपत्रांसाठी हेलपाटे मारावे लागतात, त्यामुळे शहरातील हजारो घरांचे गुंठेवारी नियमितीकरण रखडलेले आहे. ते पूर्ण
करण्यासाठी तीन नव्हे, तर किमान सहा महिन्यांचा अवधी पाहिजे, अशी मागणी अनेक नगरसेवकांनी आज केली.