

families await government land allocation
sakal
कोल्हापूर : भटके विमुक्तांच्या जीवनात स्थैर्य यावे, यासाठी राज्य सरकारने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना कार्यान्वित केली. मात्र, या योजनेसाठी जिल्ह्यात प्रशासनाकडून जागाच मिळाली नसल्याने स्वतःच्या घराचे स्वप्न अजूनही सत्यात उतरलेले नाही.