लाईव्ह न्यूज

Kolhapur News : संविधान सांभाळण्यासाठी शाहूविचार गरजेचा, डॉ. जब्बार पटेल; दिमाखदार सोहळ्यात राजर्षी शाहू पुरस्काराने सन्मान

Dr. Jabbar Patel : राजर्षी शाहू पुरस्काराने गौरवित झालेल्या डॉ. जब्बार पटेल यांनी शाहू महाराजांचा समतेचा विचार संविधानपूर्व काळातही महत्त्वाचा होता, असे मत व्यक्त केले.
Kolhapur News
Kolhapur News Sakal
Updated on: 

कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे शिल्पकार असले, तरी लोकशाहीपूर्वी राजर्षी शाहूंनी करवीर संस्थानात संविधानाची बीजं रोवली होती. येत्या काळातही देशाचे संविधान सांभाळण्यासाठी राजर्षी शाहूंचा समतेचा विचार गरजेचा असल्याचे स्पष्ट मत दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी आज येथे व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com