Kolhapur : कोकण, गोव्याकडे जाणाऱ्या शेतीमालाचे प्रमाण घटले; कोल्हापुरातील राेजची उलाढाल घटली

कोल्हापुरातून कोकणात गोव्याकडे जाणाऱ्या शेतीमालाचे प्रमाण ३५ ते ४० टक्क्यांनी घटले असून, कोल्हापुरात रोज १५ ते २५ लाखांची उलाढाल घटली आहे. परिणामी येथील भाजीपाल्याला पर्यायी बाजारपेठा शोधाव्या लागतील, अशी स्थिती आहे.
"Reduced transport of farm produce from Kolhapur to Konkan and Goa hits local trading activity"
"Reduced transport of farm produce from Kolhapur to Konkan and Goa hits local trading activity"Sakal
Updated on

शिवाजी यादव

काेल्हापूर : कोल्हापुरात येणारा भाजीपाला, कांदा बटाटा मोठ्या प्रमाणात कोकण गोव्याकडून पाठवला जात होता, मात्र गेल्या पाच वर्षांत गोव्यात व कोकणात भाजीपाला उत्पादन वाढले, तसेच अन्य पर्याय उपलब्ध झाले. त्यामुळे कोल्हापुरातून कोकणात गोव्याकडे जाणाऱ्या शेतीमालाचे प्रमाण ३५ ते ४० टक्क्यांनी घटले असून, कोल्हापुरात रोज १५ ते २५ लाखांची उलाढाल घटली आहे. परिणामी येथील भाजीपाल्याला पर्यायी बाजारपेठा शोधाव्या लागतील, अशी स्थिती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com