Kolhapur Farm : निकष नसल्यामुळे कर्जमाफीबाबत संभ्रमावस्था; १ नोव्हेंबर २०२२ पासून कालावधी धरण्याची शेतकऱ्यांतून मागणी

Farm Loan Waiver : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, या योजनेचे निकष अद्याप स्पष्ट न झाल्यामुळे शेतकरी आणि बँक सचिवांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
Farmers raise concerns over unclear criteria

Farmers raise concerns over unclear criteria

sakal

Updated on

कुडित्रे : राज्य शासनाकडून कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. सहकार आयुक्तांनी सचिवांना नऊ मार्चपर्यंत याद्या अपलोड करण्याची सूचना केली आहे. मात्र, यामध्ये निकष नसल्यामुळे कर्जमाफीबाबत सचिव आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com