Solar Power : सौर ऊर्जेविषयीच्या तक्रारी निकाली काढू; महावितरणचे किसान संघाच्या बैठकीत आश्वासन

‘सौर ऊर्जेविषयीच्या तक्रारी १५ दिवसांच्या आत निकाली काढू, अन्यथा कंपनीला शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी लागेल.
Solar Energy Complaints Kisan Sangh Meeting

Solar Energy Complaints Kisan Sangh Meeting

sakal

Updated on

कोल्हापूर - ‘सौर ऊर्जेविषयीच्या तक्रारी १५ दिवसांच्या आत निकाली काढू, अन्यथा कंपनीला शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी लागेल. तसेच विद्युत वाहिनी तुटल्याने आग लागली, तर त्यातून होणाऱ्या नुकसानीची भरपाई दिली जाईल,’ असे आश्वासन महावितरणचे अधीक्षक अभियंता गणपती लटपटे यांनी दिले. भारतीय किसन संघासोबतच्या बैठकीत ते बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com