Economist Dr. S. Mahendra Dev
sakal
कोल्हापूर - ‘भारताने समावेशक आणि शाश्वत विकासाचा मार्ग स्वीकारल्यास भारतीय अर्थव्यवस्थेचे भवितव्य अत्यंत उज्ज्वल असून, २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न निश्चितपणे साकार होईल’, असा विश्वास पंतप्रधान कार्यालयाच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. एस. महेंद्र देव यांनी केले.