Kolhapur: 'नमामि पंचगंगा’ आराखड्याची गतीने अंमलबजावणीची गरज; प्रदूषणमुक्तीसाठी उपाययोजना हव्यात

कोल्हापूर महापालिकेचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आहेत, मात्र अजून काही सांडपाणी प्रकल्प उभारणे हे आराखड्यात नमूद आहे. इचलकरंजी येथेही औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी केली जाणार असून, त्यासाठी केंद्र सरकारचा निधीही मिळणार आहे.
Urgency builds for Namami Panchganga implementation to clean and restore the polluted river.
Urgency builds for Namami Panchganga implementation to clean and restore the polluted river.Sakal
Updated on

ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर : पंचगंगा तीन वर्षांत प्रदूषणमुक्त करण्यासाठी राज्य शासनाने ‘नमामि पंचगंगा’ आराखड्याला मंजुरी दिली आहे, मात्र या आराखड्याची गतीने अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com