

Kolhapur News
esakal
राशिवडे बुद्रुक: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधील राधानगरी अभयारण्य हे सुरक्षित आणि वाघांच्या वृद्धीसाठी अनुकूल असल्याचे आता सिद्ध होऊ लागले आहे. हा परिसर नैसर्गिक अधिवासासाठी योग्य असल्याने येथे वाघांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून आले येत आहे.