Raju Shetti : 'राज्य सरकार, साखर संघाकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालविण्याचा उद्योग'; राजू शेट्टींची टीका

Raju Shetti : गेल्या तीन वर्षांत राज्य साखर संघाकडून कोणताही पदाधिकारी, अधिकारी, वकील अथवा कर्मचारी यांनी सुनावणीस उपस्थित राहण्यास जाणीवपूर्वक टाळले.
Former MP Raju Shetti
Former MP Raju Shettiesakal
Updated on
Summary

राज्य सरकार, साखर कारखानदार व राज्य साखर संघ हे सर्वजण मिळून शेतकऱ्यांच्या विरोधात कटकारस्थान करत असले तरी मंगळवारी या सुनावणीचा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागणार असल्याचा विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला.

जयसिंगपूर : एकरकमी एफआरपी कायम करण्याच्या उच्च न्यायालयातील (High Court) याचिकेवरील निर्णय अंतिम असताना आज राज्य साखर संघाने दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकेवर मुदत मागून राज्य साखर संघाकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालविण्याचा उद्योग केला असल्याची टीका राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com