RTE Admission : एक किमी अंतराच्या अटीमुळे आरटीई प्रवेश ठरणार मृगजळ; हजारो विद्यार्थ्यांचे स्वप्न धोक्यात

Rural Students : गरजू आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी देण्यासाठी राबवली जाणारी आरटीई योजना यंदा नवीन अंतर अटीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तीन व पाच किलोमीटरची अट रद्द
Parents and students concerned

Parents and students concerned

sakal

Updated on

गडहिंग्लज : योजनातर राबवायची आहे; पण गरजूंना लाभही द्यायचा नाही, अशाच प्रकारचे धोरण शिक्षण विभागाने अवलंबल्याचे दिसून येत आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार (आरटीई) शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या मोफत प्रवेशासाठी तीन व पाच किलोमीटर अंतराची अट कमी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com