

Wild animals search for water
sakal
तुरूकवाडी : मार्चच्या प्रारंभीच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. प्रकल्पातील नैसर्गिक आणि कृत्रिम पाणवठे तळ गाठू लागले आहेत. यामुळे तहान भागविण्यासाठी हे वन्यप्राणी अधिवास सोडून थेट मानवी वस्तीकडे वळू लागल्याने व्याघ्र प्रकल्प परिसरातील गावांत भीतीचे वातावरण आहे.