Kolhapur Cleaning Cmpaign : अवघ्या अडीच तासांत दोन टन कचरा हटवला; पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा झळाळून निघाला!

Rajaram Bandhara : कसबा बावड्यातील राजाराम बंधारा परिसर आज अक्षरशः झळाळून निघाला. पंचगंगा नदी घाटावर साचलेला दोन टन कचरा अवघ्या अडीच तासांत हटवण्यात आला.
Volunteers and officials remove plastic

Volunteers and officials remove plastic

sakla

Updated on

कोल्हापूर : पंचगंगा नदीघाटावरचा कचरा गोळा करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला ते ज्येष्ठ नागरिक आज एकत्र आले आणि बघताबघता कचऱ्याने विद्रुप झालेला घाट स्वच्छ झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com