बिद्री ग्रामस्थांसाठी घडविली पंढरपूर वारी

बिद्री ग्रामस्थांसाठी घडविली पंढरपूर वारी

Published on

बिद्री ग्रामस्थांसाठी घडविली पंढरपूर वारी

बिद्री : सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग पाटील यांनी बिद्री येथील १५४ वारकरी ग्रामस्थांना पंढरीची वारी घडवून आणली. पांडुरंग पाटील यांचा नेहमीच सामाजिक कार्यात पुढाकार असतो. त्यांनी आपल्या कुटुंबीयांच्या सहकार्याने स्वखर्चाने बिद्री गावातील १०७ महिला व ४७ पुरुष अशा १५४ लोकांना पंढरपूरसाठी पाठवले. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल गावातून समाधान व्यक्त केले जात आहे. यासाठी संदेश पाटील, सतीश पाटील,सविता पाटील यांनी या सामाजिक उपक्रमासाठी सहकार्य केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.