

Water hyacinth
sakal
खोची : पंचगंगा नदीपाठोपाठ वारणा नदीतही झपाट्याने जलपर्णी वाढत असल्याने योग्य वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. संपूर्ण पाण्यावर जलपर्णी पसरण्यापूर्वी त्याचा नायनाट करणे गरजेचे आहे. अन्यथा, वारणा नदीची पंचगंगा होण्यासाठी वेळ लागणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.