Fake Babas Maharashtra
esakal
ईश्वरपूर (जिल्हा सांगली) : राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर अवघ्या एका महिन्यात पोलिसांनी राज्यभर १५ भोंदू बाबांच्या विरोधात (Ashok Kharat case police action) गुन्हे दाखल करत त्यांच्या दरबारांवर कारवाईचा धडाका लावला आहे.