Save The Soil : क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी महायुतीच्या सरकारने राज्यात योजना राबवायला हवी

Saline Land Solution : क्षारपड जमिनीमुळे अन्नधान्य उत्पादनाचा प्रश्न गंभीर बनत असून, त्यावर उपाय म्हणून महायुती सरकारने तज्ञांच्या मदतीने प्रभावी योजना तयार करणे अत्यावश्यक आहे.
Save The Soil
Save The Soil Sakal
Updated on

किल्लेमच्छिंद्रगड : राज्यांतील अनेक भागांमध्ये पाणथळ प्रदेशांची समस्या हे एक मोठे आव्हान आहे. ही समस्या सोडवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालिल महायुतीच्या सरकारने तज्ञांच्या मदतीने एक योजना तयार करणे गरजेचे आहे. तरच क्षारपड जमिनीचा प्रश्न निकाली निघून उपजावू जमिनी टिकणार आहेत. अन्यथा उद्योग, व्यवसाय, कारखाने आदी मुलभत विकासाच्या कारणाने जमिनी कमी होत चालल्या आहेत, त्यात क्षारपड जमीन क्षेत्राची वाढ झाल्यास नजीकच्या काळात वाढत्या लोकसंख्या वाढीस पुरेल इतका अन्न धान्य पूरवठा करण्याचे मोठे आव्हान निर्माण होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com