

Damaged grape and mango crops
sakal
विटा : खानापूर व आटपाडी तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या आंबा, द्राक्षबागा नुकसानीची आज आमदार सुहास बाबर यांनी पाहणी केली. शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी केली.