paschim maharashtra: मिरजेत रात्रीत शेळ्या-मेंढ्या चोरीला गेल्या; मेंढपाळांनी पोलिसांना इशारा दिला, ‘चोरटे पकडले नाही तर...’

Miraj Crime: मिरज पूर्व भागात रात्रीत शेळ्या-मेंढ्या चोरीला गेल्या; मेंढपाळांनी पोलिसांना इशारा दिला, ‘चोरटे पकडले तर मातूर वंगाळ घडलं तरी दोष देऊ नका’.
Crime

Crime

Sakal
Updated on

‘शेळ्या-मेंढ्या चोरट्यांना आम्ही दोनवेळा पकडून दिलं. तुम्ही दोन्हीवेळा त्यास्नी सोडून दिलं. पुन्हा चोऱ्या सुरू झाल्या आहेत. आम्ही आमच्या जितराबाचं रक्षण करतो, मातूर चुकून आमच्या हातनं काही वंगाळ घडलं तर साहेब आम्हाला दोष देऊ नका’, असा इशारा मिरज पूर्व भागातील मेंढपाळांनी पोलिसांना दिला आहे. एका रात्रीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने ते वैतागले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com