Rajesh Kshirsagar : दहावी, बारावी परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांची गय नाही : अध्यक्ष राजेश क्षीरसागर

Sangli News : निकालाची गुणवत्ता वाढवण्यासाठी सर्व प्राचार्य व मुख्याध्यापकांसह परीक्षा संचलनातील सर्व अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे. बोर्डाच्या परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिला. शैक्षणिक
Rajesh Kshirsagar
Rajesh KshirsagarSakal
Updated on

सांगली : यंदाच्या दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त व गैरप्रकारमुक्त घेण्याबरोबरच निकालाची गुणवत्ता वाढवण्यासाठी सर्व प्राचार्य व मुख्याध्यापकांसह परीक्षा संचलनातील सर्व अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे. बोर्डाच्या परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com