Raju Shetty: आलमट्टी धरणाबाबत केंद्राची बघ्याची भूमिका: राजू शेट्टी यांची टीका; शक्तिपीठ मार्गाचा अट्टाहास कशासाठी सुरू

Centre Silent on Almatti Dam: खासदार पाटील म्हणाले,‘‘लोकनेते बाळासाहेबकाकांची हयातभर वसंतदादा घराण्याशी नाळ घट्ट होती. परिसरात लोकन्यायालय म्हणून ते वावरले. तोच वारसा संग्रामदादांनी जपला. त्यांच्या नावाने शेतकऱ्यांच्या लढाऊ नेत्याला पुरस्कार दिला जातोय, ही गौरवाची बाब आहे.’’
Raju Shetti criticizes Centre’s role in Almatti Dam issue, raises Shaktipeeth road concerns."
Raju Shetti criticizes Centre’s role in Almatti Dam issue, raises Shaktipeeth road concerns."Sakal
Updated on

भिलवडी : ‘‘केंद्र सरकार आलमट्टी धरणाच्या उंचीबाबत बघ्याची भूमिका घेत आहे. नदीचा प्रवाह, उतार लक्षात घेता नदीकाठची शेती उद्ध्वस्त होईल,’’ असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. येथे संग्रामदादा स्मृती सेवा गौरव पुरस्कार शेट्टी यांना खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. फेटा, मानपत्र व ११ हजार रुपये असे स्वरूप आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com