Sahyadri Express : कोल्हापूर–मुंबई प्रवासासाठी हक्काची गाडी हरवली; सह्याद्री एक्स्प्रेसच्या विस्तारावर रेल्वेची उदासीन भूमिका

Western Maharashtra Railway Delay : कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांना मुंबईशी जोडणारी महत्त्वाची गाडी बंद ठेवल्याने व्यापार, नोकरी आणि उपचारांसाठी जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Western Maharashtra Railway Delay

Western Maharashtra Railway Delay

sakal

Updated on

मिरज : कोरोना काळात बंद केलेली कोल्हापूर-मुंबई (सह्याद्री) एक्स्प्रेस गेल्या दोन वर्षांपासून पुण्याच्या पुढे सरकत नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. रेल्वे प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद असलेल्या गाडीला अधिकाऱ्यांकडूनच खोडा घातल्याचा आरोप रेल्वे संघटना आणि प्रवाशांकडून होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com